जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday 15 July 2022

महिना जुलै, दिवस दहावा, सामान्यज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


महिना जुलै, दिवस दहावा, सामान्यज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 १) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती


२) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?

उत्तर : गुरुमुखी


३) भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?

उत्तर : कन्याकुमारी


४) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?

उत्तर : अरुणाचल प्रदेश


५) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?

उत्तर : मधुमेह

No comments:

Post a Comment